घटना:
२००७ - बांगलादेशातील चितगावमधे भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.
१९९७ - पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या उपस्थितीत 'सुखोई-३० के' ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल झाली.
१९७२ - दारू पिउन रेल्वे चालवल्यामुळे एल्थाम वेल हॉल येथे रेल्वे अपघात होऊन ६ जण ठार व १२६ जण जखमी झाले.
१९७० - अॅ७ना मे हेस आणि एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.
१९३७ - जोसेफ स्टालिनने आपल्याच ८ लष्करी अधिकार्यांॉना ठार केले.
१९०१ - न्यूझीलंडने कूक बेटे बळकावली.
१८६६ - अलाहाबाद उच्चू न्यायालयाची स्थापना
१६६५ - मिर्झा राजे जयसिंग व शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.
जन्म :
१९४७ - लालूप्रसाद यादव – केंद्रीय मंत्री व बिहारचे मुख्यमंत्री
१८९७ - राम प्रसाद बिस्मिल – क्रांतिकारक
१८९४ - काइचिरो टोयोडा – टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक
मृत्यू :
१९९७ - मिहिर सेन – इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय
१९८३ - घनश्यामदास बिर्ला – व्यापारी पार्श्वभूमीतून पुढे येऊन पुढे प्रचंड औद्योगिक साम्राज्य उभारलेले उद्योगपती
१९५० - पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ ’साने गुरूजी’ – नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक.
१९२४ - वासुदेव वामन तथा ’वासुदेवशास्त्री’ खरे – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी
१७२७ - जॉर्ज (पहिला) – इंग्लंडचा राजा.
२००७ - बांगलादेशातील चितगावमधे भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.
१९९७ - पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या उपस्थितीत 'सुखोई-३० के' ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल झाली.
१९७२ - दारू पिउन रेल्वे चालवल्यामुळे एल्थाम वेल हॉल येथे रेल्वे अपघात होऊन ६ जण ठार व १२६ जण जखमी झाले.
१९७० - अॅ७ना मे हेस आणि एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.
१९३७ - जोसेफ स्टालिनने आपल्याच ८ लष्करी अधिकार्यांॉना ठार केले.
१९०१ - न्यूझीलंडने कूक बेटे बळकावली.
१८६६ - अलाहाबाद उच्चू न्यायालयाची स्थापना
१६६५ - मिर्झा राजे जयसिंग व शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.
जन्म :
१९४७ - लालूप्रसाद यादव – केंद्रीय मंत्री व बिहारचे मुख्यमंत्री
१८९७ - राम प्रसाद बिस्मिल – क्रांतिकारक
१८९४ - काइचिरो टोयोडा – टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक
मृत्यू :
१९९७ - मिहिर सेन – इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय
१९८३ - घनश्यामदास बिर्ला – व्यापारी पार्श्वभूमीतून पुढे येऊन पुढे प्रचंड औद्योगिक साम्राज्य उभारलेले उद्योगपती
१९५० - पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ ’साने गुरूजी’ – नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक.
१९२४ - वासुदेव वामन तथा ’वासुदेवशास्त्री’ खरे – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी
१७२७ - जॉर्ज (पहिला) – इंग्लंडचा राजा.
No comments:
Post a Comment