घटना:
२००० - थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला. ६ डिसेंबर २००० रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९९७ - सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा ’प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
१९८४ - भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.
१९७२ - दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी ’सकाळ रिलीफ फंड’ या संस्थेतर्फे ’दत्तक बैल योजना’ सुरू करण्यात आली.
१९६४ - उत्तर र्होसडेशियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले.
१९६३ - देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
१९४५ - संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
१९०९ - स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसर्याआचा उत्सव साजरा केला.
१६०५ - मुघल सम्राट जहांगिरने आग्र्याची गादी सांभाळली.
जन्म :
१९७२ - रीमा लांबा ऊर्फ ’मल्लिका शेरावत’ – अभिनेत्री व मॉडेल
१९२६ - केदारनाथ सहानी – सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर
१९२१ - आर. के. लक्ष्मण – व्यंगचित्रकार
१९१४ - लक्ष्मी सहगल – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन
१९१० - ’लीला’ ऊर्फ माई भालजी पेंढारकर – मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री
१८६८ - भवानराव श्रीनिवासराव तथा ’बाळासाहेब’ पंतप्रतिनिधी – औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार तसेच व्यायामविषयक पुस्तकांचे कर्ते
१७७५ - बहादूरशहा जफर – दिल्लीचा शेवटचा बादशहा
१६३२ - अँथनी व्हॉन लीवेनहॉक – डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
मृत्यू :
२०१३ - प्रबोधचंद्र तथा मन्ना डे – पार्श्वगायक.
१९९५ - माधवराव साने – पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष
१९९२ - अरविंद गोखले – मराठी नवकथेचे जनक.
१९९१ - इस्मत चुगताई – उर्दू कथा व पटकथा लेखिका
१६०१ - टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन केले.
२००० - थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला. ६ डिसेंबर २००० रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९९७ - सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा ’प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
१९८४ - भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.
१९७२ - दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी ’सकाळ रिलीफ फंड’ या संस्थेतर्फे ’दत्तक बैल योजना’ सुरू करण्यात आली.
१९६४ - उत्तर र्होसडेशियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले.
१९६३ - देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
१९४५ - संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
१९०९ - स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसर्याआचा उत्सव साजरा केला.
१६०५ - मुघल सम्राट जहांगिरने आग्र्याची गादी सांभाळली.
जन्म :
१९७२ - रीमा लांबा ऊर्फ ’मल्लिका शेरावत’ – अभिनेत्री व मॉडेल
१९२६ - केदारनाथ सहानी – सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर
१९२१ - आर. के. लक्ष्मण – व्यंगचित्रकार
१९१४ - लक्ष्मी सहगल – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन
१९१० - ’लीला’ ऊर्फ माई भालजी पेंढारकर – मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री
१८६८ - भवानराव श्रीनिवासराव तथा ’बाळासाहेब’ पंतप्रतिनिधी – औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार तसेच व्यायामविषयक पुस्तकांचे कर्ते
१७७५ - बहादूरशहा जफर – दिल्लीचा शेवटचा बादशहा
१६३२ - अँथनी व्हॉन लीवेनहॉक – डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
मृत्यू :
२०१३ - प्रबोधचंद्र तथा मन्ना डे – पार्श्वगायक.
१९९५ - माधवराव साने – पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष
१९९२ - अरविंद गोखले – मराठी नवकथेचे जनक.
१९९१ - इस्मत चुगताई – उर्दू कथा व पटकथा लेखिका
१६०१ - टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन केले.
No comments:
Post a Comment