नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

३१ ऑक्टोबर

घटना:

१९८४ - पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या

१९८४ - भारताचे ६ वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.

१९६६ - दिल्ली उच्चं न्यायालयाची स्थापना

१९४१ - ’माऊंट रशमोअर’ या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.

१९२० - नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.

१८८० - धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) च्या दिवशी पुण्यातील आनंदोद्भनव थिएटरमधे किर्लोस्करांच्या ’संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१८७६ - भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार

१८६४ - नेवाडा हे अमेरिकेचे ३६ वे राज्य बनले.



जन्म :

१९४६ - रामनाथ पारकर – क्रिकेटपटू

१८९५ - सी. के. नायडू – क्रिकेटपटू

१८७५ - सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्न

१३९१ - एडवर्ड – पोर्तुगालचा राजा


मृत्यू :

२००९ - सुमती गुप्ते – अभिनेत्री 

२००५ - अमृता प्रीतम – पंजाबी भाषेतील प्रतिथयश लेखिका आणि कवयित्री.

१९८६ - आनंदीबाई शिर्के – लेखिका, बालसाहित्यिका

१९८४ - इंदिरा गांधी - भारताच्या ३ऱ्या पंतप्रधान.

१९७५ - सचिन देव बर्मन – संगीतकार व गायक

१८८३ - मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक 

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा