घटना:
१९९८ - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना ’इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार’ जाहीर
१९९५ - कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ’जनस्थान पुरस्कार’ ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर
१९८९ - मीरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्चे न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.
१९६२ - ’डॉ. नो’ हा पहिला जेम्सबाँड पट प्रदर्शित झाला.
१९५५ - पंडित नेहरुंच्या हस्ते ’हिन्दूस्तान मशिन टूल्स’ या कारखान्याचे उद्घानटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.
१९१० - पोर्तुगालमधील राजसत्ता संपुष्टात येऊन ते प्रजासत्ताक बनले.
१८६४ - एका भीषण चक्री वादळामुळे कोलकात्यात सुमारे ६०,००० जण ठार
जन्म :
१९७५ - केट विन्स्लेट – इंग्लिश आभिनेत्री
१९३२ - माधव आपटे – क्रिकेटपटू
१९२३ - कैलाशपती मिश्रा – गुजरातचे राज्यपाल
१९२२ - शंकरसिंग रघुवंशी – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार
१९२२ - यदुनाथ दत्तात्रय थत्ते – पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार’ ’साधना’ मासिकाचे संपादक
१८९० - किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला – तत्त्वज्ञ. गांधीजींच्या हत्येनंतर साडेचार वर्षे ते ’हरिजन’चे संपादक होते.
मृत्यू :
२०११ - स्टीव्ह जॉब्ज – अॅकपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक
१९९७ - चित्त बसू – संसदपटू, ’फॉरवर्ड ब्लॉक’चे सरचिटणीस
१९९२ - बॅ. परशुराम भवानराव तथा अप्पासाहेब पंत – नामवंत मुत्सद्दी, पद्मश्री (१९५५), इजिप्त, नॉर्वे, ब्रिटन इ. देशांतील भारताचे राजदूत
१९९१ - रामनाथ गोएंका – ’इन्डियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक, स्वातंत्र्य चळवळीतील नेते
१९९० - राजकुमार वर्मा – नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी
१९८३ - अर्ल टपर – ’टपरवेअर’चा संशोधक
१९८१ - भगवतीचरण वर्मा – हिन्दी कथाकार, कादंबरीकार, कवी, एकांकिकाकार, पटकथाकार व नाटककार, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित लेखक
१९९८ - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना ’इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार’ जाहीर
१९९५ - कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ’जनस्थान पुरस्कार’ ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर
१९८९ - मीरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्चे न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.
१९६२ - ’डॉ. नो’ हा पहिला जेम्सबाँड पट प्रदर्शित झाला.
१९५५ - पंडित नेहरुंच्या हस्ते ’हिन्दूस्तान मशिन टूल्स’ या कारखान्याचे उद्घानटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.
१९१० - पोर्तुगालमधील राजसत्ता संपुष्टात येऊन ते प्रजासत्ताक बनले.
१८६४ - एका भीषण चक्री वादळामुळे कोलकात्यात सुमारे ६०,००० जण ठार
जन्म :
१९७५ - केट विन्स्लेट – इंग्लिश आभिनेत्री
१९३२ - माधव आपटे – क्रिकेटपटू
१९२३ - कैलाशपती मिश्रा – गुजरातचे राज्यपाल
१९२२ - शंकरसिंग रघुवंशी – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार
१९२२ - यदुनाथ दत्तात्रय थत्ते – पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार’ ’साधना’ मासिकाचे संपादक
१८९० - किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला – तत्त्वज्ञ. गांधीजींच्या हत्येनंतर साडेचार वर्षे ते ’हरिजन’चे संपादक होते.
मृत्यू :
२०११ - स्टीव्ह जॉब्ज – अॅकपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक
१९९७ - चित्त बसू – संसदपटू, ’फॉरवर्ड ब्लॉक’चे सरचिटणीस
१९९२ - बॅ. परशुराम भवानराव तथा अप्पासाहेब पंत – नामवंत मुत्सद्दी, पद्मश्री (१९५५), इजिप्त, नॉर्वे, ब्रिटन इ. देशांतील भारताचे राजदूत
१९९१ - रामनाथ गोएंका – ’इन्डियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक, स्वातंत्र्य चळवळीतील नेते
१९९० - राजकुमार वर्मा – नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी
१९८३ - अर्ल टपर – ’टपरवेअर’चा संशोधक
१९८१ - भगवतीचरण वर्मा – हिन्दी कथाकार, कादंबरीकार, कवी, एकांकिकाकार, पटकथाकार व नाटककार, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित लेखक
No comments:
Post a Comment