घटना-
२०१४ - बऱ्याच गदारोळानंतर राज्यसभेतही आंध्र प्रदेशच्या
विभाजनाचे विधेयक संमत झाल्याने ’तेलंगाणा’ हे भारताचे २९ वे राज्य बनले.
१९८७ - मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले.
१९७८ - शेवटचा ’ऑर्डर ऑफ
व्हिक्टरी’ सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह
यांना देण्यात आला.
१७९२ - जॉर्ज वॉशिंग्टनने टपाल सेवा कायद्यावर सही केल्यामुळे अमेरिकेत टपाल
खात्याची सुरूवात झाली.
जन्म-
१९५१ - गॉर्डन ब्राऊन – इंग्लंडचे
पंतप्रधान
१९०४ - अलेक्सी कोसिजीन – रशियाचे
पंतप्रधान
१८४४ - लुडविग बोल्टझमन – ऑस्ट्रियन
भौतिकशास्त्रज्ञ
मृत्यू-
२०१२ - डॉ. रत्नाुकर मंचरकर – संत साहित्याचे
गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक
व संशोधक
२००१ - इंद्रजित गुप्ता – कम्युनिस्ट
पक्षाचे नेते
१९९७ - श्री. ग. माजगावकर – पत्रकार,
’माणूस’ साप्ताहिकाचे संपादक
१९९४ - त्र्यं. कृ. टोपे – घटनातज्ञ
१९७४ - के. नारायण काळे – नाट्यसमीक्षक
१९५० - बॅ. शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी,
झुंजार पत्रकार
१९१० - ब्युट्रोस घाली – इजिप्तचे
पंतप्रधान
१९०५ - विष्णुपंत छत्रे – भारतातील
सर्कस उद्योगाचे जनक
No comments:
Post a Comment