घटना-
२००४ - मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली.
२००३ - युगोस्लाव्हियाचे सर्बिया अँड मोंटेनिग्रो असे नामकरण करण्यात आले आणि
नवी राज्यघटना अस्तित्त्वात आली.
१९६१ - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार
डॉ. बिधनचंद्र रॉय यांना ’भारतरत्नस’
हा सर्वोच्च६ नागरी सन्मान प्रदान
१९४८ - श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.
१९४४ - ’चलो दिल्ली’चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच
१९३६ - कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडिअम हे पहिले किरणोत्सारी
मूलद्रव्य बनले.
१९२२ - चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी ३ दिवस
उपोषण करुन असहकार आंदोलन मागे घेतले.
१७८९ - अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने
नेमणूक करण्यात आली.
१६७० - ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी 'गड आला पण सिंह गेला ' असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.
जन्म-
१९७४ - उर्मिला मातोंडकर – चित्रपट
अभिनेत्री
१९३८ - पं. बिरजू महाराज – लखनौ घराण्याचे
कथ्थक नर्तक व गुरू
१९२२ - स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी – शास्त्रीय गायक
१९१७ - जनरल ह्याह्याखान – पाकिस्तानचे ३ रे
राष्ट्राध्यक्ष
१९०२ - चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग – धाडसी अमेरिकन वैमानिक
१८९३ - चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व
लेखक
मृत्यू-
२००२ - भगवान आबाजी पालव ऊर्फ ’मास्टर भगवान’
– चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक
२००१ - पंकज रॉय – क्रिकेटपटू
१९७४ - सत्येंद्रनाथ बोस – भारतीय
भौतिकशास्त्रज्ञ
१८९४ - अॅडोल्फ सॅक्स – सॅक्सोफोन या
वाद्याचे जनक
१६७० - नरवीर तानाजी मालुसरे
No comments:
Post a Comment