घटना:
२००५ - इजिप्तमधे पहिल्यांदाच बहुपक्षीय सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या.
१९७९ - दिवाळखोरी टाळण्यासाठी ’ख्रायसलर कॉर्पोरेशन’ने अमेरिकन सरकारकडे १ बिलियन डॉलर्सची मागणी केली.
१९७८ - मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.
१९३१ - दुस-या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
१९०६ - ’बँक ऑफ इंडिया’ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.
१८२२ - ब्राझिलला (पोर्तुगालपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१८१४ - दुसर्याल बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने ’उंदेरी-खांदेरी’ किल्ल्यांचा ताबा परत मिळवला.
१६७९ - सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.
जन्म :
१९४० - चंद्रकांत खोत – लेखक व संपदक
१९३४ - सुनील गंगोपाध्याय – बंगाली कवी व कादंबरीकार
१९३४ - बी. आर. इशारा – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक
१९३३ - इला भट्ट – मॅगसेसे पारितोषिक विजेत्या समाजसेविका, वकील
१९२५ - भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका
१९१५ - डॉ. महेश्वर नियोग – प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार .
१९१२ - डेव्हिड पॅकार्ड – ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक
१८४९ - बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक .
१८२२ - रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड – प्राच्यविद्या पंडित, पुरातत्त्वज्ञ, कर्ते समाजसेवक आणि कुशल धन्वतंरी
१७९१ - उमाजी नाईक – पहिला क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक
मृत्यू :
१९९७ - मुकूल आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
१९९४ - टेरेन्स यंग, चिनी – इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार
१९९१ - रवि नारायण रेड्डी – ’कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ चे सहसंस्थापक
१९७९ - जनार्दन ग्यानोबा तथा ‘जे. जी.‘ नवले – भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक
१९५३ - भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ ’बी. रघुनाथ’ – लेखक व कवी
२००५ - इजिप्तमधे पहिल्यांदाच बहुपक्षीय सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या.
१९७९ - दिवाळखोरी टाळण्यासाठी ’ख्रायसलर कॉर्पोरेशन’ने अमेरिकन सरकारकडे १ बिलियन डॉलर्सची मागणी केली.
१९७८ - मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.
१९३१ - दुस-या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
१९०६ - ’बँक ऑफ इंडिया’ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.
१८२२ - ब्राझिलला (पोर्तुगालपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१८१४ - दुसर्याल बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने ’उंदेरी-खांदेरी’ किल्ल्यांचा ताबा परत मिळवला.
१६७९ - सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.
जन्म :
१९४० - चंद्रकांत खोत – लेखक व संपदक
१९३४ - सुनील गंगोपाध्याय – बंगाली कवी व कादंबरीकार
१९३४ - बी. आर. इशारा – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक
१९३३ - इला भट्ट – मॅगसेसे पारितोषिक विजेत्या समाजसेविका, वकील
१९२५ - भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका
१९१५ - डॉ. महेश्वर नियोग – प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार .
१९१२ - डेव्हिड पॅकार्ड – ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक
१८४९ - बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक .
१८२२ - रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड – प्राच्यविद्या पंडित, पुरातत्त्वज्ञ, कर्ते समाजसेवक आणि कुशल धन्वतंरी
१७९१ - उमाजी नाईक – पहिला क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक
मृत्यू :
१९९७ - मुकूल आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
१९९४ - टेरेन्स यंग, चिनी – इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार
१९९१ - रवि नारायण रेड्डी – ’कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ चे सहसंस्थापक
१९७९ - जनार्दन ग्यानोबा तथा ‘जे. जी.‘ नवले – भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक
१९५३ - भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ ’बी. रघुनाथ’ – लेखक व कवी
No comments:
Post a Comment