घटना :-
१९९६ - माणिक वर्मा – शास्त्रीय संगीत व सुगम संगीत गायिका
२००६ - तामिळ
वंशाचे श्रीलंकेतील संसद सदस्य नादराजा रविराज यांची कोलंबो येथे हत्या
२००१ - ज्येष्ठ
अणूशास्त्रज्ञ आणि आणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर चिदंबरम यांची केन्द्र सरकारचे
मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून निवड
१९९९ - शास्त्रीय
संगीतातील बहुमोल कामगिरीबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ’तानसेन सन्मान’ गायक पं. सी. आर. व्यास यांना जाहीर
१९९० - भारताचे ८
वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली.
१६९८ - ईस्ट
इंडिया कंपनीने कलकत्ता बंदर स्थानिक राजाकडून विकत घेतले.
१६५९ - शिवाजी
महाराजांनी प्रतापगड येथे अफझलखानाचा वध केला. त्यावेळी अफझलखान ’दगा ऽऽऽ दगा ऽऽऽ ...’ असे ओरडला.
जन्म :-
१९५२ - सुनंदा
बलरामन ऊर्फ सानिया – लेखिका
१९२५ - रिचर्ड
बर्टन – अभिनेता
१९०४ - कुसुमावती
आत्माराम देशपांडे – साहित्यिक व
समीक्षक
१८५१ - फ्रान्सिस
बाल्फोर – ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ
१८४८ -
सुरेंद्रनाथ बॅनर्जी – भारतीय राष्ट्रीय
काँग्रेसचे एक संस्थापक आणि जहाल गटाचे नेते
मृत्यू :-
१९९६ - माणिक वर्मा – शास्त्रीय संगीत व सुगम संगीत गायिका
१९८२ - लिओनिद
ब्रेझनेव्ह – रशियातील
कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस
१९४१ - लक्ष्मण
रामचंद्र पांगारकर – संतसाहित्याचे
अभ्यासक, चरित्रकार व गाथा संपादक
१९३८ - मुस्तफा
कमाल अतातुर्क – तुर्कस्तानचे
पहिले राष्ट्राध्यक्ष
१६५९ - अफझल खान – आदिलशहाचा सेनापती
No comments:
Post a Comment