घटना :-
१९६३ - चिं. वि. जोशी – विनोदी लेखक व पाली साहित्याचे संशोधक
१९७२ - दक्षिण
कोरियाने नवीन संविधान अंगीकारले.
१९७१ - बांगलादेश
मुक्ती संग्राम – भारतीय सैन्य व
बांगलादेश मुक्ती वाहिनी यांनी गरीबपूरच्या लढाईत पाकिस्तानी सैन्याचा दारुण पराभव
केला.
१९६२ - भारत चीन
युद्ध – भारतीय प्रदेशावर आक्रमण
करणार्या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर
केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.
१९४२ - राजा नेने
दिग्दर्शित ’दहा वाजता’
हा ’प्रभात’चा चित्रपट मुंबईत
प्रदर्शित झाला.
जन्म :-
१९८७ - ईशा करवडे – भारतीय बुद्धीबळपटू
१९२७ - शं. ना.
नवरे – लेखक
१९२६ - प्रेम नाथ
– हिन्दी चित्रपट अभिनेते
१६९४ -
व्होल्टेअर – फ्रेन्च
तत्त्वज्ञ व लेखक
मृत्यू :-
१९७० - सर चंद्रशेखर
वेंकट रमण – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
१९६३ - चिं. वि. जोशी – विनोदी लेखक व पाली साहित्याचे संशोधक
No comments:
Post a Comment