घटना :-
१६३० - योहान केपलर – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ
२००० - देशाचे
अठ्ठाविसावे राज्य म्हणून झारखंड हे राज्य अस्तित्त्वात आले. राज्याचे पहिले
मुख्यमंत्री म्हणून भाजपचे बाबूलाल मरांडी यांनी शपथ घेतली.
१९९९ - रेवदंडा
येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने
प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते ’शिवसनर्थ पुरस्कार’ प्रदान
१९९६ - भारतीय
शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा ’सासाकावा पर्यावरण पुरस्कार’ जाहीर. पर्यावरणाचे रक्षण आणि नियोजन या
क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.
१९८९ - सचिन
तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले.
१९४५ -
व्हेनेझुएलाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश
जन्म :-
१९८६ - सानिया
मिर्झा – लॉन टेनिस खेळाडू
१९४८ - सुहास
शिरवळकर – कादंबरीकार आणि
रहस्यकथालेखक
१९२९ - शिरीष पै –
कवयित्री
१९२७ - उस्ताद
युनुस हुसेन खाँ – गायक
१९१७ -
दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ ’डी. डी’ – संगीतकार
१८९१ - एर्विन
रोमेल – जर्मन सेनापती
१८८५ - गिजुभाई
बधेका – आधुनिक बालशिक्षणाच्या
क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते
१८७५ - बिरसा
मुंडा – आदिवासी स्वातंत्र्यसैनिक
१७३८ - विल्यम
हर्षेल – जर्मन/ब्रिटिश
खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार
मृत्यू :-
१९९६ - डॉ.
माधवराव सूर्याजी पवार – कृषीतज्ञ
१९८२ - आचार्य
विनोबा भावे – भूदान चळवळीचे
प्रणेते, भारतरत्न
१९४९ - नारायण
दत्तात्रय आपटे – महात्मा
गांधींच्या वधाच्या कटातील एक आरोपी
१६३० - योहान केपलर – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ
No comments:
Post a Comment