घटना :-
१६७५ - गुरू तेग बहादूर – शिखांचे
नववे गुरू
२००० - भारत आणि
चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेपैकी ५४५ किमी भागाच्या तपशीलवार नकाशांची
प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी जाहीर केले.
१९९८ -
समाजसेविकांना दिला जाणारा ‘अहल्यादेवी होळकर
पुरस्कार‘ आंबेडकरी चळवळीतील नेत्या
आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना
१९९६ - इंडियन
सायन्स काँग्रेस असोसिएशनचा ’आशुतोष मुकर्जी
स्मृती पुरस्कार’ ख्यातनाम
अणूशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांना जाहीर
१९९२ - कवी विंदा
करंदीकर यांची साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी
निवड जाहीर
१९९२ - वैज्ञानिक
संशोधनासाठीचा ’जी. डी. बिर्ला
पुरस्कार’ हैदराबाद विद्यापीठातील
प्राध्यापक गोवर्धन मेहता यांना जाहीर
१९९२ - देवगड
तालुक्यातील कवी माधव यांना पहिला ‘कवी माधव
पुरस्कार‘ जाहीर
१९४४ - दुसरे
महायुद्ध – ८८ अमेरिकन विमानांनी
टोकियोवर तुफानी बॉम्बवर्षाव केला.
१८५९ - चार्ल्स
डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ’ओरिजिन ऑफ द स्पिशिज’ प्रकाशित केला.
१७५० - महाराणी
ताराबाईंकडून छत्रपती राजारामास कैद
जन्म :-
१९६१ - अरुंधती
रॉय – लेखिका व मानवाधिकार
कार्यकर्त्या
१९५५ - इयान
बोथॅम – इंग्लंडचा क्रिकेटपटू
१९१४ - लिन
चॅडविक – ब्रिटिश शिल्पकार
१८९४ - हर्बर्ट
सटक्लिफ – इंग्लिश क्रिकेटपटू
मृत्यू :-
२००४ - आर्थर
हॅले – इंग्लिश कादंबरीकार
२००३ - उमा देवी
खत्री उर्फ ’टुन टुन’
– अभिनेत्री व गायिका
१९६३ -
मारोतराव सांबशिव कन्नमवार - महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री
No comments:
Post a Comment