घटना :-
१९२८ - ’पंजाब केसरी’ लाला लजपतराय – स्वातंत्र्यसेनानी
१९९६ - पुणे
येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश
यांची अहमदाबादच्या ’नॅशनल अॅणकेडमी
ऑफ सायन्सेस’चे फेलो म्हणून
निवड
१९९४ - रशियाच्या
’मीर’ या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेर्याे पूर्ण करून नवा विक्रम केला.
१९९२ - देवरुख
येथील ’मातृमंदिर’ संस्थेच्या संस्थापिका इंदिराबई हळबे यांची ’जीवनगौरव’ पुरस्कारासाठी निवड
१९९२ -
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील ’भारतीय दलित साहित्य अकादमी’ची फेलोशिप जाहीर
१९३३ - अमेरिकेने
सोविएत युनियनला मान्यता दिली.
१९३२ - तिसर्यान गोलमेज
परिषदेची सुरूवात झाली. या परिषदेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व इंग्लंडमधील ’लेबर पार्टी’ने बहिष्कार टाकल्यामुळे या परिषदेला केवळ ४६ प्रतिनिधी
उपस्थित होते.
१८६९ - भूमध्य
समुद्र व लाल समुद्र यांना जोडणार्याथ सुएझ कालव्याचे उद्घातटन झाले. या कालव्याचे
बांधकाम मात्र १० वर्षे आधीच पूर्ण झाले होते.
१८३१ - ग्रॅन
कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्वे डोर व व्हेनेझुएला असे दोन देश
अस्तित्त्वात आले.
जन्म :-
१९३८ - रत्नािकर
मतकरी (Ratnakar Matkari) – लेखक, नाटककार, निर्माते
१९२५ - रॉक हडसन –
अमेरिकन अभिनेता
१७५५ - लुई
(अठरावा) – फ्रान्सचा राजा जन्म
मृत्यू :-
२०१२ -
बाळासाहेब ठाकरे - शिवसेना पक्षाचे संस्थापक
१९६१ - कुसुमावती
आत्माराम देशपांडे – साहित्यिक व
समीक्षक
१९३५ - गोपाळ
कृष्ण देवधर – भारत सेवक
समाजाचे एक संस्थापक सदस्य
१९३१ - हरप्रसाद
शास्त्री – संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार
१९२८ - ’पंजाब केसरी’ लाला लजपतराय – स्वातंत्र्यसेनानी
No comments:
Post a Comment