घटना :-
२००० - सतारवादक
उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांना मध्यप्रदेश सरकारचा ’तानसेन सन्मान’ जाहीर
१९९९ - ज्येष्ठ
सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना ’इंदिरा गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर
१९९४ - राष्ट्रीय
रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील ’इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन’तर्फे देण्यात येणारा ’राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार’ जाहीर
१९९१ - कमल
नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९७५ - सुरीनामला
(नेदरलँड्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.
जन्म :-
१९५२ - इम्रान
खान – पाकिस्तानी क्रिकेटपटू व
राजकारणी
१९३९ - उस्ताद
रईस खान – सतारवादक
१९२६ - रंगनाथ
मिश्रा – भारताचे २१ वे
सरन्यायाधीश
१८८२ - सावळाराम
लक्ष्मण हळदणकर – चित्रकार
१८७९ - साधू
वासवानी – आध्यात्मिक गुरु व
शिक्षणतज्ञ
१८७२ - कृष्णाजी
प्रभाकर खाडिलकर – ख्यातनाम नाटककार
व पत्रकार
मृत्यू :-
२०१३ - लीला
पोतदार तथा लीलावती भागवत – बालसाहित्यिका
१९९८ - परमेश्वर
नारायण तथा पी. एन. हक्सर – प्रशासक व
मुत्सद्दी
१९८४ - यशवंतराव
चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान,
संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले
मुख्यमंत्री
१९७४ - यू. थांट –
संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस
१९६२ - गणेश
दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ 'दासगणू महाराज'
– आधुनिक संतकवी
१९६० - अनंत
सदाशिव अळतेकर – प्राच्यविद्यापंडित
१९२२ - पांडुरंग
दामोदर गुणे – प्राच्यविद्यासंशोधक,
भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक
No comments:
Post a Comment