घटना :-
१९९९ -
दाक्षिणात्य पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे
दिल्या जाणार्या२ लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड. सुगम संगीतातील असाधारण
कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.
१९४० - दुसरे
महायुद्ध – ग्रीस व ईटली यांच्यात
युद्ध सुरू झाले.
१९१४ - रशियाने
ओट्टोमान साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले.
जन्म :-
१९६५ - शाहरुख
खान – अभिनेता व निर्माता
१९६० - अनु मलिक –
संगीतकार
१९४१ - अरुण शौरी
– केन्द्रीय मंत्री व
पत्रकार
१९२१ - रघूवीर
दाते – ध्वनीमुद्रणतज्ञ
१८९७ - सोहराब
मेहेरबानजी मोदी – चित्रपट निर्माते,
दिग्दर्शक व अभिनेते
१८८६ -
धीरेंद्रनाथ दत्ता – बांगलादेशी
राजकारणी
१८८२ - डॉ. के.
बी. लेले – महाराष्ट्रातील
जादूगारांचे आचार्य
१८३३ - महेन्द्र
लाल सरकार – होमिओपॅथ,
समाजसुधारक व विज्ञानप्रसारक
१४७० - एडवर्ड
(पाचवा) – इंग्लंडचा राजा
मृत्यू :-
२०१२ - येरेन
नायडू – तेलगु देसम पक्षाचे
लोकसभेतील नेते
१९९० - भालचंद्र
दिगंबर तथा आबासाहेब गरवारे – उद्योजक
१९८४ - शरद्चंद्र
मुक्तिबोध – मराठी
साहित्यिक
१९५० - जॉर्ज
बर्नार्ड शॉ – नोबेल पारितोषिक
विजेते आयरिश लेखक
१८८५ - बळवंत पांडुरंग तथा ’अण्णासाहेब’ किर्लोस्कर
– नाटककार
No comments:
Post a Comment