घटना :-
२००५
- एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.
१९९९
- नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना ’भारतरत्नर’ हा
सर्वोच्च२ नागरी सन्मान जाहीर.
१९९८
- मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९७
- नोर्वेच्या बोर्ग आऊसलंडने एकट्याने व कोणाच्याही मदतीशिवाय अटलांटिक महासागर
पार केला.
१९७४
- इजिप्त व इस्त्राएल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या.
१९५६
- संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार
१९११
- युजीन बी. इलायने सानफ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस.
पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच
प्रसंग होता.
१७७८
- कॅप्टन जेम्स कूक हा हवाई बेटांवर पोचणारा पहिला युरोपियन बनला.
जन्म
:-
१९७२
- विनोद कांबळी – भारतीय क्रिकेटपटू
१९६६
- अलेक्झांडर खलिफमान – रशियन बुद्धिबळपटू
१९५२
- वीरप्पन – चंदन तस्कर
१९३३
- जगदीश शरण वर्मा – भारताचे २७ वे सरन्यायाधीश
१८८९
- शंकर काशिनाथ गर्गे तथा ’दिवाकर’ – नाट्यछटाकार
१८८९
- देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. – कन्नड
कवी व विचारवंत
१८४२
- न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ
व न्यायाधीश
१७९३
- राजे प्रतापसिंह भोसले -
छत्रपती शाहू (दुसरे) यांचे थोरले चिरंजीव
मृत्यू
:-
२००३
- हरिवंशराय बच्चयन – हिन्दी कवी
१९९६
- एन. टी. रामाराव – तेलगू अभिनेते,
दिग्दर्शक, निर्माते
व आंध्रप्रदेशचे १० वे मुख्यमंत्री
१८९३
- आत्माराम रावजी भट – कृतिशील विचारवंत
१९४७
- कुंदनलान सैगल – गायक व अभिनेते
१९३६ - रुडयार्ड किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक
No comments:
Post a Comment