घटना :-
२०००
- संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी
यांच्या हस्ते प्रकाशन.
२०००
- पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.
१९९८
- डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या
हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान
१९८९
- मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि
आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या
१९५४
- राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी ’भारतरत्नद’ पुरस्कारांची
स्थापना केली.
१९४५
- दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी न्यूरेम्बर्ग, जर्मनी
येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.
१९४२
- दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर
ताबा मिळवला.
१९३६
- मध्य प्रदेश उच्च. न्यायालयाची स्थापना
१९०५
- मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला.
आशियाई देशाने युरोपातील देशाचा केलेला पराभव ही त्या काळातील अतिशय महत्त्वाची
घटना होती.
१८८५
- पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.
१८८१
- लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या ’मराठा’ या
दैनिकाची सुरूवात झाली.
१७५७
- प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट
इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता
काबीज केले.
जन्म
:-
१९६०
- रमण लांबा – क्रिकेटपटू
१९५९
- किर्ती आझाद – क्रिकेटपटू
१९३२
- हरचंदसिंग लोंगोवाल – अकाली दलाचे अध्यक्ष
१९२०
- आयझॅक असिमॉव्ह – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक
मृत्यू
:-
२००२
- अनिल अग्रवाल – पर्यावरणवादी
१९९९
- विमला फारुकी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला
चळवळीतील कार्यकर्त्या
१९८९
- सफदर हश्मी – लेखक, दिगदर्शक, कवि
आणि गीतकार
१९४४
- महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – समाजसुधारक
१९३५
- मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक
१३१६ - अल्लाउद्दीन खिलजी – दिल्लीचा सुलतान
No comments:
Post a Comment