घटना :-
२००१
- गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या मोठ्या भूकंपात सुमारे २०,०००
लोक ठार झाले.
१९९८
- कॅप्टन लक्ष्मी व उषा मेहता यांना ’पद्मविभूषण’ पुरस्कार
प्रदान
१९७८
- महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू
१९५०
- भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र
बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.
१९५०
- एच. जे. कनिया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९४२
- दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांचे युरोपातील नॉर्दन आयर्लंड येथे
आगमन
१९३३
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची
मागणी करून २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्याला सूरुवात केली. स्वातंत्र्यदिन
साजरा केल्याने देशात धरपकड झाली. पुढे प्रत्यक्षात १५ ऑगस्ट १९४७ रोजी
स्वातंत्र्य मिळाल्याने २६ जानेवारी १९५० या दिवशी प्रजासत्ताक राज्यपध्दती
स्वीकारली जाऊन तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होऊ लागला.
१९२४
- रशियातील सेंट पीट्सबर्गचे लेनिनग्राड असे नामकरण करण्यात आले.
१८७६
- मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली.
१८३७
- मिचिगन हे अमेरिकेचे २६ वे राज्य बनले.
१६६२
- लोहगड-विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजांच्या चढाया
१५६५
- विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यात तालिकोटा येथे लढाई झाली. या
लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली.
जन्म
:-
१९५७
- शिवलाल यादव – क्रिकेटपटू
१९२५
- पॉल न्यूमन – अभिनेता, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर
१९२१
- अकिओ मोरिटा – सोनी कार्पोरेशनचे संस्थापक
१८९१
- ’चंद्रशेखर’ शिवराम गोर्हेश – बडोद्याचे
राजकवी
मृत्यू
:-
१९६८
- लोकनायक माधव श्रीहरी तथा 'बापूजी' अणे
१९५४
- मानवेंद्रनाथ रॉय – देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट
पक्षाचे संस्थापक
१८२३
- एडवर्ड जेन्न र – देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर
१७३० - कवी श्रीधर
No comments:
Post a Comment