घटना :-
२००२
- वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनिअल पर्ल याचे कराचीतुन अपहरण
१९९७
- मॅडलिन ऑलब्राईट या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री बनल्या.
१९७३
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम बरोबर शांतता करार
झाल्याचे जाहीर केले.
१९६८
- शीतयुद्ध – उत्तर कोरियाने अमेरिकेची यू. एस. एस. प्युएब्लो
ही युद्धनौका ताब्यात घेतली.
१९४३
- दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने त्रिपोली (लिबीयाची राजधानी)
शहर जिंकले.
१९३२
- ’प्रभात’च्या ’अयोध्येचा
राजा’ची हिन्दी आवृत्ती ’अयोध्याका राजा’ मुंबईत
प्रदर्शित झाली.
१८४९
- डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर बनली.
१७०८
- छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा
ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.
१५६५
- विजयनगर साम्राज्याची अखेर
जन्म
:-
१९४७
- मेगावती सुकार्नोपुत्री – इंडोनेशियाच्या पहिल्या महिला
राष्ट्राध्यक्ष
१९३४
- सर विल्यम हार्डी – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ
१९२६
- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
१९२०
- श्रीपाद रघुनाथ जोशी – व्यासंगी लेखक
१८९८
- पं. शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक
१८९७
- नेताजी सुभाषचंद्र बोस
१८१४
- सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची
मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी
मृत्यू
:-
२०१०
- पं. दिनकर कैकिणी – शास्त्रीय गायक
१९९२
- ह. भ. प. धुंडामहाराज देगलूरकर – भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे
गाढे अभ्यासक
१९८९
- साल्वादोर दाली – स्पॅनिश चित्रकार
१९५९
- विठ्ठल नारायण चंदावरकर – शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित
१९१९
- राम गणेश गडकरी – नाटककार, कवी व विनोदी लेखक
१६६४ - शहाजी राजे भोसले
No comments:
Post a Comment