घटना :-
२००१ - आशा भोसले
यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
१९११ - दिल्ली ही
भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.
१९०१ - जी.
मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश
मिळाले.
१७५५ - डच इस्ट
इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन
जन्म :-
१९८१ -
युवराजसिंग – भारतीय
क्रिकेटपटू
१९५० - रजनीकांत –
प्रसिद्ध तामिळ अभिनेते
१९४० - शरद पवार –
केंद्रीय कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री
१९१५ - फ्रँक
सिनात्रा – हॉलिवूड मधील अभिनेते व
गायक
१९०७ - खेमचंद
प्रकाश – संगीतकार
१९०५ - डॉ.
मुल्कराज आनंद – लेखक
१८९२ - गौरीशंकर
गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’
– गुजराथी कथाकार व कादंबरीकार
१८७२ - डॉ.
बाळकृष्ण शिवराम मुंजे – राजकीय नेते
मृत्यू :-
२०१२ - पण्डित
रवी शंकर – सतार वादक, ’भारतरत्न ’
२००५ - रामानंद
सागर – हिन्दी चित्रपट निर्माते
२००० - जयदेवप्पा
हलप्पा तथा जे. एच. पटेल – कर्नाटकचे १५ वे
मुख्यमंत्री
१९९२ - पं.
महादेवशास्त्री जोशी – साहित्यिक,
भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक
१९९१ - दत्तात्रय
गणेश तथा अप्पासाहेब शेंबेकर – शेतीतज्ञ व
बागाईतदार
१९६४ - मैथिलिशरण
गुप्त – हिन्दी कवी
१९३० - हुतात्मा बाबू गेनू
No comments:
Post a Comment