घटना :-
१९८४ - भोपाळ
वायू दुर्घटना – भोपाळमधील ’युनियन कार्बाईड’ या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती
होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची
एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.
१९७९ -
आयातुल्लाह खोमेनी ईराणचे सर्वेसर्वा बनले.
१९७१ -
पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
१९६७ - डॉ.
क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय
प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.
१८७० - ’बॉम्बे म्युच्युअल लाईफ अॅ्श्युअरन्स सोसायटी’
या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना
झाली.
१८२९ - लॉर्ड
विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली.
१८१८ - इलिनॉय
अमेरिकेचे २१ वे रान्य बनले.
१७९६ - दुसरा
बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.
जन्म :-
१८९२ - माधव केशव
काटदरे – निसर्गकवी
१८८९ - खुदिराम
बोस – क्रांतिकारक
१८८४ - डॉ.
राजेन्द्र प्रसाद – भारताचे पहिले
राष्ट्रपती
१८८२ - नंदलाल बोस – जगविख्यात चित्रकार
१७७६ - राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर
मृत्यू :-
२०११ - देव आनंद –
चित्रपट अभिनेता व निर्माता
१९७९ - मेजर
ध्यानचंद – भारतीय हॉकीपटू
१९५१ - बहिणाबाई
चौधरी – कवयित्री
१८९४ - आर. एल.
स्टीव्हनसन – इंग्लिश लेखक व
कवी
१५५२ - सेंट फ्रान्सिस झेविअर – ख्रिस्ती
धर्मप्रसारक
No comments:
Post a Comment