घटना :-
१९९८ - ७२ व्या
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड
१९९५ - फ्रेन्च
गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन ’इन्सॅट-२सी’ या उपग्रहाचे
यशस्वी प्रक्षेपण
१९९४ - कन्न ड
साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर
१९८८ - यासर
अराफात यांनी इस्त्राएलच्या अस्तित्त्वास मान्यता दिली.
१९७५ -
इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.
१९४१ - दुसरे
महायुद्ध – जपानने पर्ल हार्बरवर
तुफानी हल्ला केला.
१९३५ - ’प्रभात’चा धर्मात्मा हा अस्पृष्योद्धारावरचा चित्रपटमुंबईतील ’कृष्ण’ सिनेमात
प्रदर्शित झाला. हा चित्रपट ’प्रभात’ व बालगंधर्व यांनी ’बालगंधर्व-प्रभात’ या संयुक्त बॅनरखाली बनवला होता.
१९१७ - पहिले
महायुद्ध – अमेरिकेने
ऑस्ट्रिया/हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.
१८५६ - भारतातील
पहिला उच्चतवर्णीय विधवा विवाह कोलकत्त्यात संपन्न झाला.
१८२५ -
बाष्पशक्तीवर चालणारे ’एंटरप्राईज’
नावाचे जहाज कोलकाता बंदरात दाखल झाले. भारतात
आलेले अशा प्रकारचे ते पहिले जहाज होते.
जन्म :-
१९५७ - जिऑफ लॉसन
– ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
१९२१ - प्रमुख
स्वामी महाराज – स्वामीनारायण
पंथातील अध्यात्मिक गुरू
१९०२ - जनार्दन
ग्यानोबा तथा ‘जे. जी.‘ नवले – भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक
मृत्यू :-
१९९७ - स्वामी
शांतानंद सरस्वती - ज्योतिर्मठाचे शंकराचार्य
१९८२ - बाबूराव
विजापुरे – संगीतशिक्षक
१९७६ - डॉ.
गोवर्धनदास पारिख – विचारवंत आणि
शिक्षणतज्ञ
१९४१ - भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे – कवी
No comments:
Post a Comment