घटना :-
१९७१ - भारत पाक
युद्ध – भारतीय आरमाराने
पाकिस्तानातील कराची बंदरावर हल्ला केला.
१९४१ - दुसरे
महायुद्ध – जपानी फौजांनी एकाच वेळी
मलेशिया, थायलँड, हाँगकाँग, फिलिपाइन्स व डच इस्ट इंडिज वर हल्ला केला. याच्या एकच दिवस
आधी जपानने अमेरिकेतील पर्ल हार्बरवर हल्ला चढवला होता.
१७४० - दीड
वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला. मानाजी
आंग्रे आणि खंडोजी मानकर यांच्या नेतृत्वाखाली मराठी आरमाराने हा विजय मिळवला.
जन्म :-
१९४४ - शर्मिला
टागोर – चित्रपट अभिनेत्री
१९३५ -
धर्मेन्द्र – चित्रपट अभिनेता
१९०० - उदय शंकर –
जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक
१८९७ - पं.
बाळकृष्ण शर्मा ऊर्फ ’नवीन’ – हिन्दी कवी
१७२१ - बाळाजी
बाजीराव तथा ’नानासाहेब पेशवा’
मृत्यू :-
१९७८ - गोल्डा
मायर – शिक्षिका व इस्त्रायलच्या
४ थ्या पंतप्रधान
No comments:
Post a Comment