घटना :-
१९७५ - बिहारमधील
(हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या
दुर्घटनेत ३७२ कामगार काही मिनिटांत ठार झाले.
१९४९ -
इंडोनेशियाला (हॉलंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.
१९४५ - २९
देशांनी केलेल्या करारानुसार जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary
Fund) यांची स्थापना करण्यात
आली.
१९११ - भारतीय
राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात ’जन गण मन’ हे रविंद्रनाथ
टागोर यांनी रचलेले व संगीतबद्ध केलेले गीत प्रथमच म्हणण्यात आले. नंतर २४
जानेवारी१९५० रोजी या गीताला हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.
जन्म :-
१९४४ - विजय
अरोरा – हिन्दी चित्रपट आणि
टीव्ही अभिनेता
१८९८ - डॉ.
पंजाबराव देशमुख – स्वतंत्र भारताचे
पहिले कृषी मंत्री
१८२२ - लुई
पाश्चर – फ्रेन्च
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
१७९७ - मिर्झा
गालिब – उर्दू शायर
१६५४ - जेकब
बर्नोली – स्विस गणितज्ञ
१५७१ - योहान
केपलर – जर्मन गणितज्ञ व
खगोलशास्त्रज्ञ
मृत्यू :-
२००७ - बेनझीर
भूट्टो - पाकिस्तानच्या पंतप्रधान
१९७२ - लेस्टर
बी. पिअर्सन – कॅनडाचे १४ वे
पंतप्रधान
१९२३ - गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच
वास्तुरचनाकार आणि अभियंता
No comments:
Post a Comment