घटना :-
१९४३ -
सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला
१९२४ - एडविन
हबलने आकाशगंगेखेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.
१९०६ - ऑल इंडिया
मुस्लिम लीगची ढाक्का येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.
जन्म :-
१९०२ - डॉ. रघू
वीरा – भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार, वैदिक संस्कृत, तिबेटी, चिनी, मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार
१८७९ - वेंकटरमण
अय्यर तथा योगी रमण महर्षी – भारतीय
तत्त्ववेत्ते
१८८७ - डॉ.
कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले
गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत
सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक
आणि 'भारतीय विद्याभवन'चे संस्थापक
१८६५ - रुडयार्ड
किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते
ब्रिटिश लेखक
मृत्यू :-
२००६ - सद्दाम
हुसेन - इराकी हुकूमशहा व इराकचे ५ वे अध्य्क्ष
१९८७ - दत्ता
नाईक ऊर्फ ’एन. दत्ता’ – संगीतकार
१९८२ - दत्ता
उर्फ दादा धर्माधिकारी – चित्रपट अभिनेते
व दिग्दर्शक
१९७४ - आचार्य
शंकरराव देव – गांधीवादी
कार्यकर्ते
१९७१ - डॉ.
विक्रम साराभाई – भारतीय
भौतिकशास्त्रज्ञ
१९४४ - रोमें
रोलाँ – फ्रेन्च लेखक,
नाटककार व संगीत समीक्षक
१६९१ - रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ
No comments:
Post a Comment