घटना :-
१९९७ - संगीत
दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांना मध्यप्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान
१९९३ - उस्ताद
झिया फरिदुद्दीन डागर आणि पंडित एस. सी. आर. भट यांना मध्यप्रदेश सरकारचा ’तानसेन सन्मान’ जाहीर
१९९१ - पॅन अॅ म
या अमेरिकन विमानकंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.
१९७५ - सुरीनामचा
संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९७१ - भारतीय
नौदलाने कराचीतील पाकिस्तानी नौदलावर हल्ला केला.
१९४८ - भारतीय
लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली. त्यांनी १५ जानेवारी
१९४९ रोजी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.
१९६७ - थुंबा
येथील तळावरुन ’रोहिणी’ या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण
१९२४ - मुंबईतील ’गेटवे ऑफ इंडिया’चे उद्घायटन झाले.
जन्म :-
१९३५ - शंकर
काशिनाथ बोडस – गायक
१९१९ - इंदर
कुमार गुजराल – भारताचे १२ वे
पंतप्रधान
१९१६ - बळवंत
गार्गी – पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार व लघुकथाकार
१९१० - आर.
वेंकटरमण – भारताचे ८ वे राष्ट्रपती,
केन्द्रीय मंत्री, कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी
१९१० - मोतीलाल
राजवंश ऊर्फ ‘मोतीलाल‘
– अभिनेते
१८३५ - सॅम्युअल
बटलर – इंग्लिश लेखक
मृत्यू :-
१९७४ - शंकर केशव
कानेटकर ऊर्फ ’कवी गिरीश’
११३१ - ओमर खय्याम – पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ
आणि कवी
No comments:
Post a Comment