घटना :-
१६८९ - छत्रपती संभाजी महाराज
२०११ - जपानमधील
सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची
प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.
२००१ - बॅडमिंटनपटू
पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास
मिळवून दिले. या आधी प्रकाश पदुकोण यांनी ते मिळवले होते.
२००१ - कसोटी
क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारा हरभजनसिंग हा पहिला भारतीय गोलंदाज बनला. त्याने
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.
१९९३ - उडिया कवी
व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते 'सरस्वती सन्मान' पुरस्कार प्रदान.
१८१८ - इंग्रज
फौजांनी पुरंदरला वेढा घातला.
जन्म :-
१९८५ - अजंता
मेंडिस – श्रीलंकेचा गोलंदाज
१९१६ - हॅरॉल्ड
विल्सन – इंग्लंडचे पंतप्रधान
१९१५ - विजय
हजारे – क्रिकेटपटू
१९१२ - शं. गो.
साठे – नाटककार
मृत्यू :-
२००६ - स्लोबोदान
मिलोसोव्हिच – सर्बिया व
युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष
१९९३ - शाहू मोडक
– हिन्दी व मराठी चित्रपट
अभिनेते
१९७० - अर्ल स्टॅनले गार्डनर – अमेरिकन लेखक आणि
वकील
१९६५ - गौरीशंकर
गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’
– गुजराथी कथाकार व कादंबरीकार
१९५५ - अलेक्झांडर फ्लेमिंग – नोबेल
पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ
No comments:
Post a Comment