घटना :-
२००० - फ्रेंच
गयानातील कोअरु येथून 'एरियन ५०५'
या वाहकाद्वारे भारताचा 'इन्सॅट ३ बी ' हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.
१९९० - नामिबियाला
दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९८० - अमेरिकेने
मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.
१९७७ - भारतातील
आणीबाणी संपुष्टात आली.
१९३५ - शाह रझा
पेहलवी यांनी पर्शियाचे नाव ईराण करावे असे आवाहन केले.
१८७१ - ऑटो व्हॉन
बिस्मार्क हा जर्मनीचा चॅन्सेलर बनला.
१८५८ - इंग्रज
सेनापती सर ह्यू रोझ याने झाशीस वेढा दिला.
१६८० - शिवाजी
महाराजांनी कुलाबा (रायगड) किल्ल्याची बांधणी सुरू केली.
१५५६ - ख्रिश्चन
धर्मात सुधारणांची आवश्यकता आहे असे सांगणार्याय आर्चबिशप थॉमस क्रॅनमरला शिक्षा
म्हणून जिवंत जाळण्यात आले.
जन्म :-
१९७८ - राणी
मुखर्जी – अभिनेत्री
१९१६ - बिस्मिला
खाँ – शहनाई नवाझ
१८८७ -
मानवेंद्रनाथ रॉय – देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे
संस्थापक
१८४७ - बाळाजी
प्रभाकर मोडक –
विज्ञानप्रसारक, लेखक
१७६८ - जोसेफ
फोरियर – फ्रेन्च गणितज्ञ व
भौतिकशास्त्रज्ञ
मृत्यू :-
२०१० - पांडुरंग
लक्ष्मण तथा ’बाळ’ गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक
२००५ - दिनकर द.
पाटील – चित्रपट दिग्दर्शक,
पटकथा व संवाद लेखक
१९८५ - सर मायकेल
रेडग्रेव्ह – ब्रिटिश अभिनेता
१९७३ - यशवंत
रामकृष्ण दाते – कोशकार
१९७३ - नटवर्य शंकर घाणेकर
No comments:
Post a Comment