घटना :-
१९४४ - दुसरे
महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सोफिया,
बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.
१९२९ - भारत व
इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.
१८५६ - पॅरिसचा
तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.
१८४२ - अमेरिकन
शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या
द्रव्याचा प्रथमच वापर केला.
१७२९ - थोरले
बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.
१६६५ - पुरंदर
किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडला.
जन्म :-
१९४२ - वसंत
आबाजी डहाके – भाषातज्ज्ञी,
कोशकार, लेखक आणि कवी
१९०८ - देविका
राणी – अभिनेत्री
१९०६ - जनरल
कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या – भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती
१८९९ - शरदेंन्दू
बंदोपाध्याय – बंगाली लेखक
१८९५ - निकोलाय
बुल्गानिन – सोविएत युनियनचे
अध्यक्ष
१८५३ -
व्हिन्सेंट व्हॅन गॉग – डच चित्रकार
मृत्यू :-
२००२ - आनंद
बक्षी – गीतकार
१९८९ - गजानन
वासुदेव तथा ’ग. वा.’ बेहेरे – संपादक व साहित्यिक
१९७६ - रघुवीर
मूळगावकर – चित्रकार
१९६९ - वासुदेव
गोविंद मायदेव – कवी व समाजसेवक
१९५२ - जिग्मे
वांगचुक – भूतानचे २रे राजे
No comments:
Post a Comment