घटना :-
१९८२ - एन. टी.
रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.
१९७३ - व्हिएतनाम
युद्ध – व्हिएतनाममधुन शेवटचा
अमेरिकन सैनिक बाहेर पडला.
१९६८ - महात्मा
फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे
स्थापना
१९३० - ’प्रभात’चा ’खूनी खंजिर’ हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
१८५७ - बेंगाल
नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया
कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. या घटनेतुनच १८५७ च्या राष्ट्रीय
उठावाची सुरूवात झाली.
१८४९ - ब्रिटिश
साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.
जन्म :-
१९४८ - नागनाथ
कोतापल्ले – साहित्यिक,
शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाचे कुलगुरू
१९४३ - जॉन मेजर –
इंग्लंडचे पंतप्रधान
१९३० - अनिरुद्ध
जगन्नाथ – मॉरिशसचे पंतप्रधान
१९२९ - उत्पल
दत्त – रंगभूमी आणि चित्रपट कलाकार
१९२६ - पांडुरंग
लक्ष्मण तथा ’बाळ’ गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक
१८६९ - सर एडविन
लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार
मृत्यू :-
१९९७ - पुपुल
जयकर – सामाजिक कार्यकर्त्या आणि
भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या
१९७१ -
धीरेंद्रनाथ दत्ता – बांगलादेशी
राजकारणी
१९६४ - शंकर
नारायण तथा ’वत्स’ जोशी – इतिहाससंशोधक
No comments:
Post a Comment