घटना :-
२००१ - पंतप्रधान
अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण
१९९६ - चित्रकार रवी परांजपे यांना ’कॅग हॉल ऑफ फेम’ हा राष्ट्रीय
स्तरावरील पुरस्कार जाहीर
१९८० - प्रचंड
बहुमताने निवडणुका जिंकून रॉबर्ट मुगाबे हे झिम्बाब्वेचे पहिले कृष्ण्वर्णीय
पंतप्रधान बनले.
१९६१ - १९४६ मधे
इंग्लंडमधे बनवलेली युद्धनौका भारतीय सैन्यदलात दाखल झाली व तिचे ’आय. एन. एस. विक्रांत’ असे नामकरण करण्यात आले. ही भारतीय आरमारात दाखल झालेली
पहिली विमानवाहू नौका होती.
१९५१ - नवी
दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे
उद्घानटन झाले. या खेळांत ११ देशांतील ४८९ महिला व पुरुष स्पर्धकांचा सहभाग होता.
१९३८ - सौदी
अरेबियात प्रथमच खनिज तेल सापडले.
१८६१ - अब्राहम
लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष झाले.
१७९१ - व्हरमाँट
हे अमेरिकेचे १४ वे राज्य बनले.
जन्म :-
१९२२ - दीना पाठक
– अभिनेत्री
मृत्यू :-
२०११ - अर्जुन
सिंग – केन्द्रीय मानव संसाधन
मंत्री, ३ वेळा मध्यप्रदेशचे
मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल
२००० - गीता मुखर्जी – स्वातंत्र्य
सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या
नेत्या, लोकसभा सदस्य
१९९९ - विठ्ठल
गोविंद गाडगीळ – भारतीय
विमानोड्डाणाचा पाया घालणारे, ’एअर इंडिया’चे पहिले कर्मचारी
१९९६ - आत्माराम
सावंत – नाटककार व पत्रकार
१९९५ - इफ्तिखार –
चरित्र अभिनेता
१९९२ - शांताबाई
परुळेकर – ’सकाळ’च्या प्रकाशिका आणि सकाळ पेपर्स प्रा. लि. च्या
संचालिका
१९७६ - वॉल्टर शॉटकी – जर्मन
भौतिकशास्त्रज्ञ
१९५२ - सर
चार्ल्स शेरिंग्टन – ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ
१९४८ - डॉ.
बाळकृष्ण शिवराम मुंजे – राजकीय नेते,
हिन्दू महासभेचे संस्थापक, अध्यक्ष आणि सरचिटणीस, लष्करीकरणाचे प्रवर्तक
१९२५ - ज्योतिरिंद्रनाथ
टागोर – थोर बंगाली साहित्यिक,
नाटककार, संगीतकार, चित्रकार व
संपादक, रविंद्रनाथ टागोर यांचे
वडील बंधू
No comments:
Post a Comment