घटना :-
१९४५ - गणेश दामोदर तथा 'बाबाराव' सावरकर
– कट्टर
हिंदुत्त्ववादी आणि ’अभिनव भारत’ संघटनेचे संस्थापक
२००१ - नेल्सन
मंडेला यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते 'गांधी शांतता पुरस्कार' प्रदान
२००० - हॉकीपटू
धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिर्मय सिकदर यांना ’के. के. बिर्ला पुरस्कार’ जाहीर
१९७६ - इंग्लंडचे
पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.
१९६६ - अमल कुमार
सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९४५ - दुसरे
महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने तुफानी
बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.
१९४३ - ’प्रभात’चा ’नई कहानी’ हा चित्रपट रिलीज झाला.
१६४९ -
शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास
पत्र लिहीले.
१५२८ -
फत्तेपूर-शिक्री येथे राणा संग व बाबर यांचे घनघोर युद्ध होऊन राणा संग याचा पराभव
झाला.
जन्म :-
१९३६ - भास्कर
चंदावरकर – संगीतकार
१९२१ - फहाद –
सौदी अरेबियाचा राजा
१९०१ - प्र. बा.
गजेंद्रगडकर – भारताचे ७ वे सरन्यायाधीश
१७८९ - जॉर्ज ओहम
– जर्मन गणितज्ञ व
भौतिकशास्त्रज्ञ
१७५१ - जेम्स
मॅडिसन – अमेरिकेचे चौथे
राष्ट्राध्यक्ष
१७५० - कॅरोलिन
हर्षेल – जर्मन-ब्रिटिश
खगोलशास्त्रज्ञ
१६९३ - मल्हारराव
होळकर – इंदूरच्या राज्याचे
संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी
सेनापती व मुत्सद्दी
मृत्यू :-
२००७ - मंजुरूल
इस्लाम – बांगला देशचा क्रिकेटपटू
१९९९ - कुमुदिनी
पेडणेकर – गायिका
१९९९ - कुमुदिनी
रांगणेकर – लेखिका
१९९० - वि. स.
पागे – स्वातंत्र्यसैनिक,
गांधीवादी कार्यकर्ते
१९४६ - ’गान सम्राट’ उस्ताद अल्लादियाँ खाँ – जयपूर
-अत्रौली घराण्याचे संस्थापक
No comments:
Post a Comment